Sunday, July 24, 2011

कुशाग्र बुध्दी साठी....

‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्या साठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशा वेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.


तीन स्टेप प्रोग्रॅम:

ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या (Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घलून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी तेल किंवा तुपा सारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:

“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशर, जेष्टमध, अश्वगंधा सारख्या वनस्पतींचा अर्क गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्या मधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते.

दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत.

सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी, वाळा इ. सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो.

देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो आपल्याला खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील प्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते.

नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.

बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुद्रुढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’.

आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्या-सुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे.

ह्या उपायांना प्रयोगात्मक समजू नये. शास्त्रीय पध्दतीने प्रयोग करून अनेकांनी आपले अभिप्राय (testimonials) दिले आहेत
Dr. Santosh Jalukar
http://www.marathimati.com/Health/Healthy-Mind.asp

Sunday, April 17, 2011

"अतीभयानक पीजे".......!!!

अतीभयानक पीजे
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------


पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------



शंकर भगवान: भक्त, मी तुझ्या तपस्येने खुष झालो आहे, बोल काय पाहिजे?
भक्त: महादेवा, मला डी.जे. सिस्टीम हवी आहे..
शंकर भगवान: अरे मूर्खा!! डीजे सिस्टीम असती तर मी डमरू का वाजवला असता?
------------------------



एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------

मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------


दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी अॅडमीट असतात...
प.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
.
.
.
आली बाबा !!
------------------------


लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्या दिवशी
पेपर मधे फ्रंटपेज वर तोफोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------



जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------




एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------



गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय त नाय!!!"
-----------------------



पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात
 ....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------



मुंगी भारी की आपण भारी?
उत्तरः मुंगी भारी..
कारण, मुंगी आपल्या चावू शकते, पण आपण मुंगीच्या चावू शकत नाही..
-----------------------


जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
.
.
.
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
-------------------------


चंद्रावर पाणी सापडले आहे!!!
.
.
.
.
.
ग्लास, चकना आणि खंबा घेउन लवकर या ...
--------------------------



शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला??
.
.
.
राज्य करण्यासाठी??
.
.
नाही ..
.
.
विचार करा..
.
.
सोप्पय...
.
.
कुलुप उघडण्यासाठी !!
---------------------


३ मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"



मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली. शेजारणीने
मराठी बाईला विचारले, "दोपहरको क्या करती हो?"
मराठी बाईने उत्तर
दिले, "थोडा गिरती हूँ!"..."क्या?" "हा हमारे यहा पे सब लोग दोपहरको
थोडा थोडा गिरते है...*


 

Thursday, April 14, 2011

The Beauty of Mathematics and the Love of God!

The Beauty of Mathematics
and the Love of God!
This is TOO cool!

Just the math part is good enough, the end is even better.  

 

 

I received this e-mail and thought it was pretty cool!
Keep scrolling it gets better. J
Beauty of Mathematics!!!!!!! 

1 x 8 + 1 = 9
12 x 8 + 2 = 98
123 x 8 + 3 = 987
1234 x 8 + 4 = 9876
12345 x 8 + 5 = 98765
123456 x 8 + 6 = 987654
1234567 x 7 = 9876543
12345678 x 8 + 8 = 98765432
123456789 x 8 + 9 = 987654321

1 x 9 + 2 = 11
12 x 9 + 3 = 111
123 x 9 + 4 = 1111 
1234 x 9 + 5 = 11111
12345 x 9 + 6 = 111111 
123456 x 9 + 7 = 1111111
1234567 x 9 + 8 = 11111111 
12345678 x 9 + 9 = 111111111 
123456789 x 9 +10= 1111111111 

9 x 9 + 7 = 88
98 x 9 + 6 = 888 
987 x 9
 + 5 = 8888 
9876 x + 4 = 88888 
98765 x 9 + 3 = 888888 
987654 x 9 + 2 = 8888888 
9876543 x + 1 = 88888888
98765432 x 9 + 0 = 888888888
 


Brilliant, isn't it?
 

And look at this symmetry: 


1 x 1 = 
1
11 x 11 = 
121 

111 x 111 = 
12321
1111 x 1111 = 
1234321 

11111 x 11111 = 
123454321 
111111 x 111111 = 
12345654321
1111111 x 1111111 = 
1234567654321 

11111111 x 11111111 = 
123456787654321 
111111111 x 111111111 = 
12345678987654321 

Mind Boggling....

  

Now, take a look at this...
 

101%
 

From a strictly mathematical viewpoint:
 

What Equals
 100%?

What does it mean to give MORE than
 100%? 


Ever wonder about those people who say they
Are giving more than
 100%? 

We have all been in situations where someone wants you to
 

GIVE OVER 100%...
 

How about
 ACHIEVING 101%?

What equals
 100% in life? 


Here's a little mathematical formula that might help
Answer these questions:
 

If:


A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 


Is represented as:
 

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. 


Then: 


H-A-R-D-W-O-R-K 


8+1+18+4+23+15+18+11= 98%
 

And: 


K-N-O-W-L-E-D-G-E 


11+14+15+23+12+5+4+7+ 5 = 96%
 

But:
 

A-T-T-I-T-U-D-E 


1+20+20+9+20+ 21+4+5 = 100% 


THEN, look how far the love of God will take you: 


L-O-V-E-O-F-G-O-D 
12+15+22+5+15+ 6+7+15+4 = 101% 


Therefore, one can conclude with mathematical certainty that:

While
 Hard Work and Knowledge will get you close, and Attitude will get you there, It's the Love of God that will put you over the top!

Thursday, March 31, 2011

रजनीकांत .....!!! comeady

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.


 संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी
म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.


 एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच
तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले
होते, ‘रजनी कान्ट!’

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा
करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..
त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं
म्हणे!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन
पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.

एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर
कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत
जगात काहीही नसतं!’’

एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे
रेटिंग दिले.

देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे
उद्गारतो.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

त्सुनामी कशा तयार होतात..
अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे..
प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून
प्रसिद्ध आहे.

न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती
आजतागायत आंधळी
आहे.

रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.

रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.

पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका
तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.

इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग


 मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा
रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.


 रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे
जाहीर करून टाकले.

 रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर
फिरणाऱ्या रजनीकांत
जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच
वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’

 संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.

 रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही
तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन
रजनीकांत होते.

 रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

 प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते,
ते परतच केले
नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

 एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली..
सायकलचालक रजनीकांत
फरारी झाला आहे.

 रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून,
ब्लूटुथवरून.

 ‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून
सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

 रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना
होते की कुणीतरी
माझा पाठलाग करतंय.’’
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’

 प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा द�¥ �ऊन पोलिस फोर्समध्ये
जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून
नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून
नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’

 ‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल
स ूर्याला नाहीतर चंद्राला!’’

 एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी
डार्लिग या नावाने ओळखते.

 एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस
थांबवण्यात आला.

 एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही
सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.

 एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स
बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच
गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना
रास्कला.’’

 एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह
धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं
नाव सांगायलाच
हवं का?

 एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात
फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त
झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’
होती.

 हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला..
‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर
संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.

 एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!

 रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’
रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असता�¤ ¤?’’

 ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर
देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

 रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.

 कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.

 एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक
जागीच गतप्राण
झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’

 सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने
उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं
होतं..

 ‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला
होता.. रजनीकांतने
तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

 एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा
गोष्टी रजनीकांतच
करू शकतो की काय?

 रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.

 मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद
करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!

 नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये

 2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क
वापरू लागतील..
जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर
रजनीबाइट्समध्ये
मोजली जाईल.

 आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना
काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून
31 मजल्यांची केली!!!’

 चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?..
कारण, दक्षिणेला
रजनीकांत आहे!!!

 रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी
महिन्याने ती तारीख
कोणालाही दिली नाही.

 रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली..
तिलाच आपण
आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.

 रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा
त्याला विचारण्याच्या
योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली
होती.

 गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला
माहिती नाही.

Wednesday, March 2, 2011

Maha Shivaratri Pooja

Maha Shivaratri Pooja

Maha Shivaratri Pooja

Maha Shivaratri is a ceremonious occasion celebrated with religious fervor by Hindus all over India. Dedicated to Lord Shiva, the festival involves fasting and rigorous vigil in the night. Devotees of the deity get up early in the morning, take a holy bath and then indulge themselves in the merrymaking, which is all about worshipping Lord Shiva with immense devotion. People enjoy singing bhajans and songs all through the night, when they are awake to commemorate the festival. Special puja is conducted in Lord Shiva temples, as a part of the traditions. Go through the article to know all about Mahashivratri puja vidhi

Maha Shivratri Pooja

Pooja At Home
After waking up early in the morning on Mahashivaratri, the devotees of Lord Shiva would take a ceremonious bath, using warm water and seeds of black sesame. It is a popular belief that by bathing in warm water, with few seeds of black sesame, the body is purified. After wearing new clothes, the devotees would smear bhasma (holy ash) on their forehead. One may worship Lord Shiva at home by offering Bilwa leaves to the deity and by chanting mantra - 'Om Namah Shivaya'. Apart from Bilwa leaves, flowers and garlands can also be offered to the deity.

Pooja In Temples
Special pujas are performed at Lord Shiva temples on the occasion of Maha Shivaratri. In many temples the pooja is conducted strictly according to the method prescribed in Shiva Purana, according to which, Shiva Linga should be given ceremonious bath and puja should conducted every three hours on Mahashivratri. Abhisheks are done using milk, yogurt, honey, ghee, sandalwood paste and rose water. Each item is poured over the Shiva Linga, to symbolize different meanings. Milk stands for piousness, while yogurt symbolizes prosperity. Abhishek is done with honey to acquire a sweet speech, while ghee is used to represent victory. It is said that sugar symbolizes happiness and water is the symbol of purity.

After the Abhisheks are performed, the Shiva Linga is adorned with a stalk of three Bilwa leaves, to mark the culmination of the previous ritual. Thereafter, kumkum (vermilion) is applied on the Shiva Linga. Apart from Bilwa leaves, one can see devotees offering beetle leaves to the deity. Jujube fruit is a favorite of the deity, and hence, it is also offered by the devotees. In the mean time, the devotees indulge in immense chanting of 'Om Namah Shivaya'. Sounds of bells add to the festive mood in the temples. The air is filled with the aroma of incense sticks and dhoop.

Pooja Items
The main items needed for Shiva Puja on Mahashivratri include vermilion, haldi (turmeric powder), Aguru (holy perfume), Vibhuti/Bhasm (sacred ash made using dried cow dung), Rudraaksha Mala (prayer beads made of the dark berries of Elaeocarpus ganitrus, to chant Om Namah Shivaya), Akshata (uncooked rice) and a stalk of Bilwa (Bael) leaves. Incense sticks, fresh flowers and camphor are other requisites for the pooja. Earthen lamp and lota (container filled with holy water) is also required for the puja.

Maha Shivaratri Celebrations

Mahashivaratri is celebrated with gusto by the Hindus all over India. It is an important day for the followers of Lord Shiva, as it honors their favorite deity. The celebrations are marked by fasting and the observance of a number of rituals. The festival is significant in many aspects. For instance, it bears mythological importance, because Lord Shiva is considered one of the deities of Hindu Trinity, the other two being Lord Brahma and Lord Vishnu. On Maha Shivaratri, the devotees of Lord Shiva observe a stringent fast, which is broken only during the next morning, after prasad is offered to the deity. Know more about the celebrations of Mahashivratri, in the article.

Maha Shivratri Festival Celebrations

In the Morning
The devotees of Lord Shiva wake up early in the morning to take a ceremonious bath, after which, they would wear new clothes, smear bhasm (holy ashes) on their forehead and head towards the nearest Lord Shiva temple to take part in the celebrations. On the other hand, if they are at home, they would conduct a puja in the morning, by offering Bilwa leaves, flowers and garlands to the deity and thereafter, observe a fast for the entire day. A certain diet is formulated especially for the day, which consists of fruits and beverages (including tea, milk and coffee) as the food for the day.

Celebrations At Temple
Lord Shiva temples are decorated beautifully with festoons, on the wonderful occasion of Mahashivaratri. Apart from the usual pujas of the temple, special pujas are conducted to make the day different from the ordinary. On the festival, as many as six types of Abhisheks can be witnessed, each using milk, ghee, sugar, honey, water and sandalwood paste. The priest would chant mantras and conduct the pooja, while the devotees would queue up to have a glimpse of the rituals performed at the altar and offer prayers to the deity. The devotees would often offer incense sticks, dhoop, Bilwa leaves and garlands to the temple, which are offered to the Shiva Linga.

Celebrations In the Night
The merrymaking reaches its peak in the night of Mahashivratri, when devotees of Lord Shiva would sing songs, bhajans, chant mantras and offer prayers to the Almighty. The devotees would continue to observe their fast. In fact, they would remain at the temple premises all through the night, to take part in the keertans or jaagrans that are arranged by the temple authorities, for the festival. The devotees are served tea occasionally, to keep them awake during the night. Either the devotees themselves would sing the bhajans or professional singers are called upon on the festival, to serve the purpose. The celebrations of Maha Shivaratri would culminate only in the dawn of the next day, when the devotees would break their fast by eating the prasad that was offered to the deity in the previous night.


Shiva Aarti

Shiva Aarti

Reciting Lord Shiva Aarti on the auspicious occasion of Maha Shivratri is believed to invoke divine blessings of Lord Shiva. This aarti is sung in the praise of the Lord and is recited by Shiv bhakts (devotees) around the world. If daily recited at the time of puja, the aarti is said to provide you the special blessings of the Lord and help you liberate yourself from all the sins. It is also believed that this aarti makes the Lord happy and in return, He fills your live with happiness and prosperity. For better understanding of this aarti, we are providing English translation, along with the Hindi verses Aarti.

Lord Shiva Aarti

Jai Shiv Onkara Har Shiv Onkara,
Brahma Vishnu Sadashiv Arddhagni Dhara.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - Glory to you, O Shiva! Glory to you, O Omkaara! May Brahma, Vishnu and the assembly of other gods, including the great Lord Shiva, relieve me of my afflictions!

Ekanan Chaturanan Panchanan Rajai,
Hansanan Garudasan Vrishvahan Sajai.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - Being the Absolute, True being, Consciousness and Bliss, you play the roles of all the three Gods - Brahma, Vishnu and Shiva. As Vishnu, you have but one face, as Brahma four and as Shiva five. They gladden the sight of all who behold them. As Brahma you prefer the back of the swan for your seat, as Vishnu you like to ensconce yourself on the back of Garuda (A large mythological eagle - like bird believed to be the vehicle of Lord Vishnu) and as Shiva you make the sacred bull your conveyance; all these stand ready. O Great Lord, pray rid me of my afflictions!

Do Bhuj Char Chaturbhuj Das Bhuj Te Sohai,
Tinon Roop Nirakhta Tribhuvan Jan Mohai.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - As Brahma, you possess two arms, as Vishnu four and as Shiva (Dashabaahu) ten, all of which look matchlessly lovely. No sooner do the inhabitants of the three spheres behold you than they are all enchanted. O great Lord Omkaara, pray rid me of my afflictions.

Akshaymala Vanmala Mundmala Dhari,
Chadan Mrigmad Sohai Bhale Shashi Dhari.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - You are, O great Lord Omkaara, wearing a garland of Rudraaksha, another of forest flowers the third of skulls; your forehead, glistening in the moonlight which it holds, is smeared with sandal-paste and musk. Pray rid me of my afflictions.

Shvetambar Pitambar Baghambar Ange,
Sankadik Brahmadik Bhootadik Sange.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - O great Lord Omkaara, your body is attired in white and yellow silken clothes and in tiger skin, while in your company are troops of goblins, gods like Brahma and divine seers like Sanaka. Pray rid me of my afflictions.

Kar Men Shreshth Kamandalu Chakra Trishooldharta,
Jagkarta Jagharta Jag Palankarta.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - O great Lord Omkaara, you hold akamandalu (the mendicants water-jar) in one of your hands and in another a trident; you bring joy to all, destroy all distress and sustain the whole world. May you rid me of all my afflictions!

Brahma Vishnu Sadashiv Janat Aviveka,
Pranvakshar Ke Madhye Yah Tinon Eka.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - The ignorant (unwise and stupid) know Brahma, Vishnu and Shiva as three individual gods, but they are all indistinguishably fused into a single mystic syllable ‘OM’. Pray rid me of my afflictions.

Trigun Shiv Ki Aarti Jo Koi Nar Gave,
Kahat Shivanand Swami Manvanchhit Phal Pave.
Om hara hara Mahaadevaa...


Meaning - Says Swami Shivananda, “He who recites this Aarti to the Lord of the three gunas-sattva, rajas and tamas - attains fulfillment of his heart’s desire”. O great Lord Omkaara, may you rid me of my afflictions.

Maha Shivaratri is celebrated with great devotion and religious fervor by Hindus, in honor of Lord Shiva, one of the Hindu Gods forming the Trinity. The festival falls on the moonless, 14th night of the new moon in the Hindu month of Phalgun (in the month of February - March, according to English Calendar). On the festival of Maha Shivaratri, devotees observe day and night fast and worship Shiva Lingam, to appease Lord Shiva. Many interesting legends have been related to the festival of Maha Shivaratri, explaining the reason behind its celebrations as well as its significance.

According to one of the most popular legends, Shivaratri is the wedding day of Lord Shiva and Parvati. It is also believed that Lord Shiva performed ‘Tandava’, the dance of the primal creation, preservation and destruction on this auspicious night of Shivaratri. According to another popular legend, described in Linga Purana, it was on Shivaratri that Lord Shiva manifested himself in the form of a Linga for the first time. Since then, the day is considered to be extremely auspicious by the devotees of Shiva and they celebrate it as Maha Shivaratri - the grand night of Shiva.

Shiva devotees observe strict fast on Maha Shivaratri, with many people having only fruits and milk and some not even consuming a drop of water. Worshippers dutifully follow all the traditions and customs related to Shivaratri festival, as they strongly believe that sincere worship of Lord Shiva, on the auspicious day, releases a person of his sins and also liberates him from the cycle of birth and death. As Shiva is regarded as the ideal husband, unmarried women pray for a husband like Him, on Shivaratri. On the other hand, married women pray for the well being of their husbands, on this auspicious day.

On Maha Shivratri, devotees wake up early in the morning and take a bath, if possible in river Ganga. After wearing fresh clothes, they visit the nearest Shiva temple, to give ritual bath to the Shiva Lingum (with milk, honey, water etc). The worship continues the whole day and whole night. Jaagran (nightlong vigil) might also be observed in Lord Shiva temples, where a large number of devotees sing hymns and devotional songs, in praise of Lord Shiva. In the morning,g devotees break their fast by partaking the prasad offered to Lord Shiva, after the aarti, the night before.

Maha Shivaratri Date 2011 - 03 March.
by---
http://festivals.iloveindia.com/mahashivratri/index.html

Sunday, February 27, 2011

मराठी भाषा दिन

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी !!
 आमुच्या मनामनात दंगते मराठी ...!! 

''पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
  आपुल्या घरात हाल सोसते मराठी 
  हे असे कितीक खेळ पहाते मराठी''
  शेवटी मदांध तख्त फोडते मराठी -सुरेश भट...



        "आम्ही जपतो आमची मराठी संस्कृती,
  आमची निष्ठा आहे या मराठी मातीशी,
 
  आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा,
 
  आम्हाला गर्व तर आहेच पण,माजही आहे मराठी असल्याचा"
 
आज २७ फेब्रुवारी,कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा
 
दिवस म्हणून साजरा होतो..साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च 
 
पुरस्कार मिळवणाऱ्या या कवीस भावपूर्ण आदरांजली.. मराठी भाषा 
 
दिवसाच्या निमितांने समस्त मराठी जनतेला एकच सांगणं आहे, 
 
पाठीवर हाथ ठेऊन नुसतं लढ म्हणावा ....  
 
मराठी भाषा दिनानिमित्त सर्व माझ्या मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्या !!!!